महाराष्ट्र
कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! रत्नागिरीतून लवकरच उडणार पहिलं विमान; ‘अशी’ आहे विमानतळाची सद्यस्थिती
Ratnagiri Airport | रत्नागिरी (Ratnagiri) येथील नागरिकांची विमानसेवेची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून पुढील तीन महिन्यांत येथून....
सूर्याचे संक्रमण बदलणार ‘या’ ४ राशींचे नशीब; लक्ष्मीकृपेने घरात होणार पैशांचा पाऊस!
Zodiac Signs | 16 जुलै रोजी सूर्य (Sun) मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार असून, ज्योतिषशास्त्रानुसार हा बदल काही राशींसाठी विशेष लाभदायक मानला जात आहे.....
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कारचा चक्काचूर, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway Accident) आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत अंगावर काटा आणणारी आणि दुःखद घटना घडली आहे. गोव्याकडून....
उद्या ‘या’ 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी; वाचा हवामान अंदाज
Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात जुलैच्या सुरुवातीला काही भागांत मुसळधार पाऊस झाला असला तरी आता मान्सूनची गती मंदावली आहे. बहुतांश जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली असून....
आषाढी वारीनिमित्त प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय! मांसविक्रीवर 15 दिवस पूर्ण बंदी
Meat Sale Banned | आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूर (Pandharpur) येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि धार्मिक....
महिलांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय! पिंक ई-रिक्षा योजनेबाबत नवी अपडेट समोर
Pink E Rickshaw Scheme | महाराष्ट्र शासनाने राज्यातील स्त्री शक्तीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि महिला उद्योजकतेला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी चालवलेल्या विशेष उपक्रमात अत्यंत महत्त्वाचे....
पुढील पाच ते सात दिवस वातावरण कसं असणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Weather Update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाल्याचे चित्र आहे. जुलैच्या सुरुवातीला अनेक भागांत मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरडे....
विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
SSC Result | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल....
पुणेकरांनो पाणीपुरवठ्या संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी! वाचा सविस्तर
Pune Water Cut | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाने पुन्हा उघडीप घेतल्याने महापालिका प्रशासनाने 15 जुलैपासून शहरात एक....
सरकार ॲक्शन मोडमध्ये! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 8 मोठे निर्णय
Maharashtra Cabinet | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित आठ महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल,....
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची थरारक कारवाई; ISI च्या देशविरोधी कटाचा पर्दाफाश?
Pune ATS Raid | महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या....
‘माझ्या मुलाला न्याय द्या’, केतन अग्रवालच्या आईचा थेट पीएम मोदींना ई-मेल
Ketan Agrawal Case | पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल हत्याप्रकरणात त्याच्या आईने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेल पाठवून न्यायाची मागणी केली आहे. मुलाच्या निधनानंतर कुटुंबावर....
धोक्याची घंटा! देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक; महाराष्ट्रातील ‘या’ भागात सापडले रुग्ण
Corona virus | देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत चिंता वाढू लागली आहे. आंध्र प्रदेशात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतही नव्या रुग्णांची नोंद....
तुकाराम मुंढेंचा शाळांना दणका; अन्नसुरक्षेचे कठोर नियम जारी
Tukaram Mundhe | राज्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. आयुक्त....
महाराष्ट्रात पुन्हा पाऊस कधी सक्रिय होणार? हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती
Monsoon Update | महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावल्याने अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जुलैच्या सुरुवातीला जोरदार पाऊस....
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरुन वाद; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय?
Sunetra Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना पक्षातील एका पदाधिकाऱ्याने नोटीस बजावल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले....
शेतकरी कर्जमाफीवर नवी अपडेट; महत्त्वाची माहिती समोर
Farm Loan Waiver | राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल....
रायगडमधील ‘या’ ५ पर्यटन स्थळांवर होणार रोपवे; आकाशातून दिसणार विहंगम दृश्य
Raigad News | रायगड जिल्ह्यातील पर्यटन अधिक सुलभ आणि आकर्षक करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर रोपवे प्रकल्प उभारण्यास मंजुरी....
लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर! ‘या’ महिलांनाही मिळणार पैसे; आदिती तटकरेंची मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana | राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र महिलांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ई-केवायसी पूर्ण करूनही मासिक हप्ता न....
उद्या राज्यात वातावरण कसं राहणार? जाणून घ्या हवामान खात्याचा नवा अंदाज
Maharashtra Weather | महाराष्ट्र (Maharashtra) मध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची गती मंदावल्याने बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानात वाढ होऊन उकाडाही जाणवत आहे.....
मुलगी झाल्याच्या नैराश्यातून कोल्हापुरात आईने संपवलं आयुष्य; नेमकं काय घडलं?
Kolhapur Crime | कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात एका महिन्याच्या बाळाच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच विवाहितेचा....
पहाटेच्या शपथविधीवर ‘या’ आमदाराचा मोठा दावा; शरद पवारांबाबतही केला नवा खुलासा
Sharad Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra) 2019 मधील पहाटेच्या शपथविधीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) अजित पवार गटाचे आमदार अनिल....
उद्धव ठाकरेंचा भाजप खासदारांवर थेट निशाणा; ‘त्या’ एका आवाहनाने राजकीय वर्तुळात खळबळ!
Uddhav Thackeray | दिल्ली (Delhi) येथील जंतरमंतर (Jantar Mantar) येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महत्त्वाची....
राज्यात १४५ नवे उड्डाणपूल होणार; गडकरी-फडणवीसांचा मास्टरप्लॅन
Maharashtra | महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील रेल्वे फाटकांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महायुती सरकारने महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. पुढील तीन वर्षांत ‘महारेल’च्या माध्यमातून 145....




























