Marathi News
घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्सला मोबाईल नंबर लिंक करा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Driving Licence | महाराष्ट्र परिवहन मंत्रालयाने परवानाधारकांना आपल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मोबाईल क्रमांक आधार पडताळणीद्वारे जोडण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे चलन, ई-चलन, विमा नूतनीकरण, वाहन हस्तांतरण,....
महाराष्ट्र हादरला! तारापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती, ४ कामगारांचा गुदमरून मृत्यू
Gas Leak Tarapur | पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीत आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. येथील मेडली फार्मासिटीकल कंपनीत नायट्रोजन रिएक्शन टँकमध्ये गॅस गळती होऊन सहा....
पुणेकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार, जाणून घ्या वेळापत्रक
Pune Metro | राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यात मानाच्या गणपतींसह असंख्य मंडळांचे देखावे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात. यावर्षी भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र....
गुड न्यूज! आजपासून अटल सेतू महामार्गावर ‘या’ वाहनांना टोलमुक्त प्रवेश मिळणार
Atal Setu EV Toll Free | महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या एप्रिलमध्ये जाहीर झालेल्या ई-व्हेईकल धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. शुक्रवारी,....
आज २२ ऑगस्ट २०२५; जाणून घ्या आजचे राशिभविष्य
Today Horoscope | मेष (Aries) : आज उत्साह जास्त असेल पण निर्णय झटपट घेऊ नका. कामातील जबाबदाऱ्या वाढतील; वरिष्ठांशी स्पष्ट बोलल्यास मदत होईल. आर्थिक बाबतीत....
धनंजय मुंडेंनी ‘ती’ फाईल गायब केली? उपसचिवांनी केला खुलासा, अंजली दमानियांचा धक्कादायक दावा
Anjali Damania | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप....
25 ऑगस्ट हा दिवस वराह दिन म्हणून घोषित करावा, नितेश राणेंची फडणवीसांकडे मागणी
Nitesh Rane | राज्यात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण रंगत असताना, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव पुढे मांडला आहे.....
तरुणांनो तयारीला लागा! महाराष्ट्र पोलीस भरतीचा GR जाहीर
Maharashtra Police Bharti GR | महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. राज्य सरकारने पोलीस दलात मेगा भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे. यासाठीचा शासन निर्णय....
प्रेमाचा ‘द एन्ड’ ! विवाहित प्रियकरानेच प्रेयसीची केली हत्या, कार थेट तलावात घातली, नेमकं काय घडलं?
Shweta murder case | कर्नाटकातील हासन जिल्ह्यात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने समाज हादरला आहे. ३२ वर्षीय श्वेताची हत्या तिच्याच विवाहित प्रियकराने केली. रवि नावाच्या या....
रायगडमध्ये मोठी दुर्घटना! समुद्रात बोट बुडाली, अनेकांना वाचवण्यात यश
Raigad Boat Accident | गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, उपनगर आणि कोकण किनाऱ्यावरील भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे समुद्रालाही प्रचंड उधाण आले असून....
चहा, कॉफी पिणं टाळा! गरम पेयांमुळे होतोय कॅन्सर, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
Hot drinks cancer risk | आपल्यातील अनेकांना गरमागरम चहा, कॉफी किंवा दूध पिण्याची आवड असते. वाफाळतं पेय हातात येताच थेट घशात ओतणाऱ्या लोकांना त्याचा गंभीर....
मुंबईकरांवरील संकट संपता संपेना, BMC ने दिले महत्वाचे आदेश
BMC Health Advisory | मुंबईसह महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.....
अर्बन नक्षलपेक्षा इथे लक्ष द्या! राज ठाकरेंनी सरकारला फटकारले, नेमका कशावरून दिला इशारा?
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारला अर्बन नक्षलवादाच्या मुद्द्यावरून सुनावले असून शहर नियोजन, वाहनतळ आणि रस्त्यावरील पार्किंग यावर ठोस उपाययोजना....
ऐतिहासिक निर्णय! वेल्हे तालुक्याचे नाव आता ‘राजगड’, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण
Velhe Taluka Renamed | पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या इतिहासात मोठी नोंद झाली आहे. महाराष्ट्र सरकारने तालुक्याचे नाव अधिकृतपणे बदलून आता ‘राजगड’ असे करण्याचा निर्णय घेतला....
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का! खासदाराच्या कुटुंबात पडली राजकीय फूट
Congress | महाराष्ट्रात भाजपमध्ये इनकमिंगचा वेग वाढतच चालला आहे. महायुती मजबूत करण्यासाठी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात सतत विरोधी पक्षातील नेत्यांचे आगमन होत....
सोनं खरेदीची सुवर्णसंधी! 21 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर झाले स्वस्त, लगेच तपासा आजचा भाव!
Today Gold Price | गणेशोत्सवाच्या अगोदरच सोन्याच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज, गुरुवार 21 ऑगस्ट 2025 रोजी सोनं पुन्हा ₹500 ने स्वस्त....
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता हवामानाचा अचूक अंदाज मिळणार, कृषी विभागाचा मोठा निर्णय
Weather Stations | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गावपातळीवर अचूक हवामान माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील २५,५२२ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा प्रकल्प....
पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचं नाव बदलणार! बावनकुळेंची घोषणा
Velhe Taluka Rename | पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव आता अधिकृतपणे ‘राजगड तालुका’ असे ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेल्या ऐतिहासिक राजगड....
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता घरी बसून मिळणार पीक कर्ज, असा करा अर्ज
Crop Loan 2025 | शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांच्या फेऱ्या माराव्या लागणं, कागदपत्रांची दगदग आणि वेळेचा अपव्यय ही दीर्घकाळची समस्या होती. मात्र आता केंद्र सरकारच्या....
LIC चा हप्ता थकलायं? काळजी करू नका, आता बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची मोठी संधी
LIC Lapsed Policy | भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने थकबाकीमुळे बंद (lapsed) झालेल्या पॉलिसीधारकांसाठी ‘Special Revival Campaign’ जाहीर केली आहे. ही मोहीम 18 ऑगस्टपासून....
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी ‘मेगा प्लॅन’ तयार
Pune Traffic News | पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, विशेषत: जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि मुंबई-बंगळूरू महामार्गावरील चौकांमध्ये प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र....
नागरिकांनो सावधगिरी बाळगा! राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी
Rain Alert | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने कहर केला होता. मात्र आज, २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले.....
सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर! सरकारने केली मोठी घोषणा
CIDCO House Lottery | मुंबई आणि उपनगरांमध्ये स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण करणं हे आजच्या काळात सामान्य माणसासाठी अतिशय कठीण झालं आहे. कारण घरांच्या गगनाला भिडलेल्या....
आज २१ ऑगस्ट २०२५; जाणून घ्या आजचे राशिभविष्य
Today Horoscope | मेष (Aries) : आज ऊर्जेचा प्रवाह चांगला राहील. अर्धवट कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुकही होईल. पैशांबाबत घेतलेले तातडीचे निर्णय....
वारंवार अपयश येतंय? चाणक्य नीतीमध्ये दडलंय यशाचं रहस्य, जाणून घ्या
Chanakya Niti | जीवनात यश आणि अपयश हे दोन्ही टप्पे महत्वाचे असतात. पण वारंवार अपयश आल्यामुळे आत्मविश्वास ढासळतो, प्रयत्नांची फळं मिळत नाहीत आणि निराशा दाटते.....






























