शेती
शेतकरी कर्जमाफी कधी होणार? अत्यंत महत्वाची माहिती आली समोर
Maharashtra Farmer Loan Waiver | राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीसाठी सातत्याने मागणी होत असून, अनेक....
कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! पुढील इतके दिवस कांद्याचे दर वाढणार
Onion Price | महाराष्ट्र हे देशातील कांदा उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य मानले जाते. नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, धुळे, जळगाव यांसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या....
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा? देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Farmer Benefits | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कृषी पणन व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवणारे एक मोठे पाऊल उचलले आहे. ज्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला राष्ट्रीय....
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
Farmer Loan Waiver | राज्यात पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, शासन स्तरावर महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वी 2017 आणि....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कृषिमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
Maharashtra Farmers Scheme | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याआधीच 30 जूनपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळणार असल्याची मोठी घोषणा....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू
Solar Power Policy | राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजपासून मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. कृषिपंपांना दिवसा अखंडित आणि स्थिर वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणकडून सौरऊर्जेवर आधारित नवे धोरण....
शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता अडकला? तर ‘या’ नंबरवर तक्रार करा
PM Kisan 21st Installment | केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१वा हप्ता देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शेतकरीही या....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता जमा
PM-KISAN 21st Installment | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत 21 वा हप्ता राज्यातील....
पीएम किसान योजनेच्या 21व्या हफ्त्याची तारीख जाहीर! कृषी मंत्रालयाने सांगितली तारीख
PM Kisan 21st Installment | पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेली केंद्र सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना मानली जाते. दरवर्षी पात्र शेतकरी....
कांद्यावर काळे डाग असतील तर काळजी घ्या, अन्यथा होतील ‘हे’ गंभीर आजार
Black Spots Onion | अनेकांना जेवणासोबत कच्चा कांदा खाण्याची सवय असते, जो पचनासाठी चांगला मानला जातो. पण अनेकदा आपण कांदा नीट तपासून पाहत नाही. जर....
नोकरी सोडून शेती केली; अनुष्काची पॉलीहाऊस शेतीतून कोटींची उलाढाल
Success Story | उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौ (Lucknow) येथील अनुष्का जयस्वालने (Anushka Jaiswal) एक वेगळा मार्ग निवडला आहे. २०१७ मध्ये चांगल्या नोकरीच्या संधी....
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी!
PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पीएम मोदी (PM Modi) यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या योजनेचा २१वा हप्ता....
ट्रॅक्टर संदर्भात केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय!
Tractor News | केंद्र सरकारने देशातील ट्रॅक्टर (Tractor News) उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता भारतातील सर्व ट्रॅक्टरना BS-VI (Bharat Stage VI) इंजिन नियमांचे....
पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता खात्यात जमा झाला की नाही? अशाप्रकारे तपासा
PM Kisan 21st Installment | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यापैकी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan....
दिवाळीला लोनवर ट्रॅक्टर खरेदी करायचायं? तर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Tractor Loan | दिवाळी हा नवा ट्रॅक्टर घेण्यासाठी शुभ काळ मानला जातो. अनेक शेतकरी या काळात ट्रॅक्टर घेण्याचा विचार करतात, पण मोठा अडथळा असतो तो....
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकारने दिले दिवाळी गिफ्ट
Farmer Scheme । केंद्र सरकारने दिवाळीआधी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी पर्यावरणाचा झालेला कहर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याच्या भरपाईसाठी अजूनही सरकार काम....
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पीक विम्यात होणार महत्वाचे बदल
Pik Vima Yojana। गेल्या काही काळापासून भारतात मोठ्या प्रमाणावर हवामान बदल होताना दिसत आहे. काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी. यावेळी पावसाने मोठा धुमाकुळ....
बळीराजाला मोठा दिलासा! ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर, पाहा कसं होणार वाटप
Maharashtra Farmer | राज्यात अलीकडील अतिवृष्टी-महापूरामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्यानंतर मंगळवार (7 ऑक्टोबर) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी ₹31,628 कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले. पूरग्रस्त....
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पोस्टाच्या ‘या’ योजनेमुळे गुंतवणूक दुप्पट होणार
Farmer Scheme | भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक आजही बचतीसाठी पोस्ट ऑफिसच्या योजनांवर जास्त विश्वास ठेवतात. सुरक्षितता आणि खात्रीशीर परतावा हे दोन प्रमुख घटक....
वढू गावातील दोन आजींचा दिलदारपणा; लेकराप्रमाणे सांभाळलेल्या गायी केल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दान
Marathwada Flood | मराठवाड्यातील पूरस्थितीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती उद्ध्वस्त झाली, घरे पाण्यात गेली तर हजारो कुटुंबं बेघर झाली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा....
सरकारचा महिला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता महिला करू शकता अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर खरेदी
Goverment Scheme | शासनाकडून नेहमीच महिलांसाठी नवनवीन उपक्रम आणि योजना राबवल्या जात असतात. महिलांनी पुढे येऊन आपले योगदान देशाच्या प्रगतीत देणे हे प्रत्येक जबाबदार समाजासाठी....
शेतकऱ्यांसाठी दिलासा! पिकांचे पंचनामे कधी पूर्ण होणार? मंत्री बावनकुळेंनी दिली तारीख
Agriculture News | राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पंचनाम्यांचे काम 4 ते 5....
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra rain update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसाने अनेक भागात थैमान माजवल आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, पुणे, ठाणे, धाराशिव आणि नांदेड....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी; आता मिळणार हेक्टरी इतकी मदत मिळणार, पुनर्वसन मंत्र्यांनी दिली माहिती
Maharashtra | मराठवाडा, सांगली-सातारा भागात झालेल्या अतिवृष्टीनंतर सरकारने शेतकऱ्यांना मदत निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज्यभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांचे....
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे थैमान; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Weather Update | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक भागात हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांची पिकं पाण्यात बुडाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून, ग्रामीण भागात....























