शेती
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra rain update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसाने अनेक भागात थैमान माजवल आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, पुणे, ठाणे, धाराशिव आणि नांदेड....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी; आता मिळणार हेक्टरी इतकी मदत मिळणार, पुनर्वसन मंत्र्यांनी दिली माहिती
Maharashtra | मराठवाडा, सांगली-सातारा भागात झालेल्या अतिवृष्टीनंतर सरकारने शेतकऱ्यांना मदत निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज्यभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांचे....
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे थैमान; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Weather Update | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक भागात हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांची पिकं पाण्यात बुडाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून, ग्रामीण भागात....
मराठवाड्यात महापूर का आला? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं सर्वात मोठं कारण!
Devendra Fadnavis | मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त झाला आहे. धाराशिव, जालना, लातूर, बीड आणि परभणी अशा....
पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्यासंदर्भात महत्वाची माहिती समोर!
PM Kisan 21st Installment | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राबवण्यात येणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि थेट लाभ देणारी....
महाराष्ट्रात अतिवृष्टीचा कहर! शेतकरी संकटात, सरकारकडून ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर
Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास ७० लाख एकरापेक्षा अधिक शेती पाण्याखाली गेली....
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अजितदादांचा मोठा निर्णय, घोषणेनंतर आता ‘ही’ अट केली रद्द
Ajit Pawar | मराठवाडा आणि विदर्भातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकं पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी शेतकरी हताश झाले आहेत. अशा परिस्थितीत....
शेतकऱ्यांसाठी सरकारची सर्वात मोठी घोषणा! कोट्यवधींची मदत जाहीर?
Maharashtra | महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक राज्यांना याचा धक्का बसला आहे. परंतु आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. जुन ते ऑगस्ट 2025....
ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या! मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maharashtra Farmers | महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने तब्बल ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे जगणे उद्ध्वस्त केले आहे. या दोन महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे १७ लाख....
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; कृषिमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
Farmers Relief Maharashtra | गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक जिल्ह्यांतील पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या....
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजितदादांकडून दिलासा!
Ajit Pawar | राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं आश्वासन दिलं आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषीमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश, मदत मिळणार?
Maharashtra | राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने शेतीला जबर फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार तब्बल 9 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून 22....
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता घरी बसून मिळणार पीक कर्ज, असा करा अर्ज
Crop Loan 2025 | शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांच्या फेऱ्या माराव्या लागणं, कागदपत्रांची दगदग आणि वेळेचा अपव्यय ही दीर्घकाळची समस्या होती. मात्र आता केंद्र सरकारच्या....
पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, 2 हजार 481 कोटींच्या नव्या अभियानाची घोषणा!
Natural Farming Mission | भारतात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार 2,481 कोटी रुपयांचे मोठे अभियान सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांत....
कर्जमाफी होणार का? कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली पहिली प्रतिक्रिया
Dattatray Bharne | राज्याच्या कृषीखात्यात मोठा बदल झाला असून, माणिकराव कोकाटे यांच्याजागी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांची कृषीमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.....
पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सरकारच्या अधिकृत सूत्रांनुसार,....
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; पीक कर्जाच्या नियमात मोठा बदल
Maharashtra | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत, १ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पीककर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन....
महाराष्ट्र सरकारचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय!
Maharashtra | राज्यात फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य....
पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर
PM Kisan 20th installment | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-Kisan) 20 वा हप्ता अद्यापही जाहीर न झाल्याने देशभरातील कोट्यवधी शेतकरी संभ्रमात आहेत. जून महिन्यात....
आज पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता खात्यात जमा होणार का? जाणून घ्या महत्वाची माहिती
PM Kisan 20th Installment | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची प्रतिक्षा देशभरातील कोट्यवधी शेतकरी बांधव करत आहेत. जुलै महिना अर्ध्यावर आला असूनही....
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘धनधान्य कृषी योजनेला मंजुरी, जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
PM Dhandhanya Krishi Yojana | देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने नुकतीच “प्रधानमंत्री धन-धन्य कृषी योजना” मंजूर केली आहे. या योजनेद्वारे देशातील १.७....
आता 7/12 उताऱ्यात होणार सर्वात मोठा बदल! ‘ही’ नोंदणी करावी लागणार
7/12 Change | राज्यातील जमीन नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल करत, 7/12 उताऱ्यावर पोट हिस्स्याची नोंदणी अनिवार्य केली जाणार आहे. महसूल विभागाने यासाठी 18 तालुक्यांमध्ये पथदर्शी....
PM किसानचा पुढचा हप्ता येणार, पण त्याआधी ‘हे’ काम करा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत!
PM Kisan 20th installment | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारने....






















