शेती
दिवाळीला लोनवर ट्रॅक्टर खरेदी करायचायं? तर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Tractor Loan | दिवाळी हा नवा ट्रॅक्टर घेण्यासाठी शुभ काळ मानला जातो. अनेक शेतकरी या काळात ट्रॅक्टर घेण्याचा विचार करतात, पण मोठा अडथळा असतो तो....
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकारने दिले दिवाळी गिफ्ट
Farmer Scheme । केंद्र सरकारने दिवाळीआधी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी पर्यावरणाचा झालेला कहर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याच्या भरपाईसाठी अजूनही सरकार काम....
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पीक विम्यात होणार महत्वाचे बदल
Pik Vima Yojana। गेल्या काही काळापासून भारतात मोठ्या प्रमाणावर हवामान बदल होताना दिसत आहे. काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी. यावेळी पावसाने मोठा धुमाकुळ....
बळीराजाला मोठा दिलासा! ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर, पाहा कसं होणार वाटप
Maharashtra Farmer | राज्यात अलीकडील अतिवृष्टी-महापूरामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्यानंतर मंगळवार (7 ऑक्टोबर) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी ₹31,628 कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले. पूरग्रस्त....
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पोस्टाच्या ‘या’ योजनेमुळे गुंतवणूक दुप्पट होणार
Farmer Scheme | भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक आजही बचतीसाठी पोस्ट ऑफिसच्या योजनांवर जास्त विश्वास ठेवतात. सुरक्षितता आणि खात्रीशीर परतावा हे दोन प्रमुख घटक....
वढू गावातील दोन आजींचा दिलदारपणा; लेकराप्रमाणे सांभाळलेल्या गायी केल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दान
Marathwada Flood | मराठवाड्यातील पूरस्थितीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती उद्ध्वस्त झाली, घरे पाण्यात गेली तर हजारो कुटुंबं बेघर झाली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा....
सरकारचा महिला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता महिला करू शकता अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर खरेदी
Goverment Scheme | शासनाकडून नेहमीच महिलांसाठी नवनवीन उपक्रम आणि योजना राबवल्या जात असतात. महिलांनी पुढे येऊन आपले योगदान देशाच्या प्रगतीत देणे हे प्रत्येक जबाबदार समाजासाठी....
शेतकऱ्यांसाठी दिलासा! पिकांचे पंचनामे कधी पूर्ण होणार? मंत्री बावनकुळेंनी दिली तारीख
Agriculture News | राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पंचनाम्यांचे काम 4 ते 5....
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra rain update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसाने अनेक भागात थैमान माजवल आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, पुणे, ठाणे, धाराशिव आणि नांदेड....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी; आता मिळणार हेक्टरी इतकी मदत मिळणार, पुनर्वसन मंत्र्यांनी दिली माहिती
Maharashtra | मराठवाडा, सांगली-सातारा भागात झालेल्या अतिवृष्टीनंतर सरकारने शेतकऱ्यांना मदत निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज्यभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांचे....
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे थैमान; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Weather Update | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक भागात हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांची पिकं पाण्यात बुडाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून, ग्रामीण भागात....
मराठवाड्यात महापूर का आला? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं सर्वात मोठं कारण!
Devendra Fadnavis | मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त झाला आहे. धाराशिव, जालना, लातूर, बीड आणि परभणी अशा....
पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्यासंदर्भात महत्वाची माहिती समोर!
PM Kisan 21st Installment | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राबवण्यात येणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि थेट लाभ देणारी....
महाराष्ट्रात अतिवृष्टीचा कहर! शेतकरी संकटात, सरकारकडून ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर
Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास ७० लाख एकरापेक्षा अधिक शेती पाण्याखाली गेली....
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अजितदादांचा मोठा निर्णय, घोषणेनंतर आता ‘ही’ अट केली रद्द
Ajit Pawar | मराठवाडा आणि विदर्भातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकं पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी शेतकरी हताश झाले आहेत. अशा परिस्थितीत....
शेतकऱ्यांसाठी सरकारची सर्वात मोठी घोषणा! कोट्यवधींची मदत जाहीर?
Maharashtra | महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक राज्यांना याचा धक्का बसला आहे. परंतु आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. जुन ते ऑगस्ट 2025....
ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या! मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maharashtra Farmers | महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने तब्बल ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे जगणे उद्ध्वस्त केले आहे. या दोन महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे १७ लाख....
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; कृषिमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
Farmers Relief Maharashtra | गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक जिल्ह्यांतील पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या....
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजितदादांकडून दिलासा!
Ajit Pawar | राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं आश्वासन दिलं आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषीमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश, मदत मिळणार?
Maharashtra | राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने शेतीला जबर फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार तब्बल 9 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून 22....
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता घरी बसून मिळणार पीक कर्ज, असा करा अर्ज
Crop Loan 2025 | शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांच्या फेऱ्या माराव्या लागणं, कागदपत्रांची दगदग आणि वेळेचा अपव्यय ही दीर्घकाळची समस्या होती. मात्र आता केंद्र सरकारच्या....
पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, 2 हजार 481 कोटींच्या नव्या अभियानाची घोषणा!
Natural Farming Mission | भारतात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार 2,481 कोटी रुपयांचे मोठे अभियान सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांत....
कर्जमाफी होणार का? कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली पहिली प्रतिक्रिया
Dattatray Bharne | राज्याच्या कृषीखात्यात मोठा बदल झाला असून, माणिकराव कोकाटे यांच्याजागी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांची कृषीमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.....
























