टीम थोडक्यात
मोदी सरकारचा ‘तो’ निर्णय योग्यच! न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली | मोदी सरकारकडून 2016 ला अचानक नोटांबदीची घोषणा करण्यात आली. सरकारचा हा निर्णय योग्य की अयोग्य याविषयी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु....
सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता, यलो अलर्टही जारी
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी दिवसभर उकाडा जाणवत आहे आणि रात्री कडाक्याची थंडी पडत आहे.....
सावधान! नाॅनव्हेज जेवण आवडतं?, तुम्हालाही होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार
नवी दिल्ली| डायबेटीजचं प्रमाण हल्ली दिवसेंदिवस वाढत आहे. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी असामान्यपणे वाढते. एखाद्या व्यक्तीचे शरीर पुरेसे इंसुलिन (Insulin) हार्मोन्स तयार करु न शकल्याने....
“मुख्यमंत्र्यांचं भाषण गल्लीतलं होतं, हे सरकार टीकणारच नाही”
मुंबई | मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केलेल्या भाषणावरून विरोधक एकनाथ शिंदेंची(Eknath Shinde) चांगलीच कोंडी करत असल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर बोलताना म्हणाले....
सुशांत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात?, नितेश राणेंचा दावा
मुंबई| बालिवूड(Bollywood) अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा (Sushan Singh Rajput)मृत्यू होऊन जवळपास अडीच वर्षे झाली तरी हे प्रकरण सातत्यानं चर्चेत येत आहे. इतके दिवस झाले परंतु....
‘माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मी निर्दोष आहे’, शिझान खानची प्रतिक्रिया
मुंबई| गेल्या काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं (Tunisha Sharma) मालिकेच्या सेटवर गळफास घेत आयुष्य संपवलं. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबियांना आणि मनोरंजन विश्वाला मोठा धक्का....
नवीन वर्षात झाले ‘हे’ मोठे बदल, खिशाला लागणार कात्री
नवी दिल्ली | नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षाच्या सुुरुवातीलाच अनेक मोठे बदल झाले. हे बदल एलपीजी गॅस सिलेंडर (LPG gas cylinder) पासून....
मावळत्या वर्षाला निरोप देणारी शिंदेंची पोस्ट चर्चेत, म्हणतात गोड आणि कटू…
मुंबई| आज 2022 या वर्षाचा शेवटचा दिवस. या मावळत्या वर्षाला निरोप देताना अनेकजण या वर्षातील आपल्या आयुष्यातील चांगल्या-वाईट आठवणींना उजाळा देत आहेत. त्यातच आपल्या राज्याचे....
भर कार्यक्रमात गौतमी पाटीलनं तरूणाला तुडवलं, व्हिडीओ होतोय व्हायरल
मुंबई | महाराष्ट्रभर गौतमी पाटीलच्या(Gautami Patil) लावणीची(Lavani) क्रेझ आहे. तिचे कार्यक्रम पाहण्यास प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. तिचा प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल होताना दिसत आहे.....
‘माझ्या विषयावरून जनतेला भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय’, उर्फीचं चित्रा वाघ यांना चोख प्रत्युत्तर
मुंबई | सध्या उर्फी जावेद(Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांचा वाद चांगलाच चर्चत आहे. चित्रा वाघ यांनी शुक्रवारी ट्विट करत उर्फीला तिच्या....
‘नंगटपणा करणाऱ्या या बाईला बेड्या ठोका’, चित्रा वाघ उर्फीवर भडकल्या
मुंबई| कपड्यांच्या विचित्र फॅशनमुळं उर्फी जावेद(Urfi Javed) नेहमीच चर्चेत येत असते. उर्फीला बऱ्याचदा ट्रोलही केलं गेलं आहे. परंतु तरीही उर्फी कोणाचाही विचार न करता कपड्यांची....
आता कियारा-सिद्धार्थचंही ठरलं; ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ
मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी(Kiara Advani)रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. ते दोघं ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र झळकले....
मनसे- भाजप युतीसमोर शिक्कामोर्तब?, भाजपच्या बड्या नेत्यानं घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई | मुंबईसह राज्यातील अनेक महापालिका निवडणुका येणाऱ्या काळात होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप(BJP) मनसेसोबत....
“छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच”
मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. पवार म्हणाले होते की, छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरून....
जान्हवी कपूर होणार ‘या’ बड्या राजकीय नेत्याची सून?
मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) नेहमीच चर्चेत येत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळं तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळं. त्यातच जान्हवी आता माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला....
पंतच्या अपघातानंतर उर्वशीची भानविक पोस्ट?, नेटकरी म्हणाले वहिनी तू…
मुंबई | भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू ऋषभ पंतचा(Rishabh Pant) शुक्रवारी गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याची गाडीही....
अन् ‘या’ दिवशी सलमान बिग बाॅसला करणार रामराम?
मुंबई| टीव्हीवरील बिग बाॅस(Bigg Boss) हा सर्वांचा आवडता शो आहे. या शोचे नवनवीन एपिसोड पाहण्यास प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. त्यातच सलमान खान(Salman Khan) हा शो....
“अडीच वर्षे बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि मिळवा…”
मुंबई | शिंदेंच्या बंडापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. या बंडापासून शिंदे-ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. ’50 खाके एकदम ओके’ म्हणत ठाकरे गट....
‘छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरून…’, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या(Eknath Shinde) बंडानंतर हे पहिलंच हिवाळी अधिवेशन होतं. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातच शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या....
‘आता स्वप्न पूर्ण झालं’, अश्विनी महांगडेच्या ‘त्या’ पोस्टची होतेय जोरदार चर्चा
मुंबई | ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत राणु अक्काची भूमिका साकारत अभिनेत्री अश्विनी महांगडे(Ashwini Mahangade घराघरात पोहचली. आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं तिनं सर्वांची मनं जिंकली आहेत.....
मराठा आरक्षणावरून बावनकुळेंचे शरद पवारांवर गंभीर आरोप
मुंबई | भाजप(BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) नेहमीच महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतात. त्यातच त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. बावनकुळे म्हणाले की,....
‘या’ जिल्ह्यांतील थंडी वाढली!
मुंबई | या वर्षी हिवाळ्यात(Winter) असं जाणवत आहे की, मध्येच कडाक्याची थंडी पडत आहे तर मध्येच उकाडा जाणवत आहे. त्यामुळं वातावरणातील(Weather Update)हे बदल सहजच दिसून....
‘लवकरात लवकर गौतमीच्या कार्यक्रमावर बंदी घालावी’, माधुरी पवारची मागणी
मुंबई| सध्या लावणी(Lavani) म्हणलं की गौतमी पाटीलचं(Gautami Patil) नाव समोर येत आहे. गौतमीच्या लावणीचे कार्यक्रम पाहण्यास प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. परंतु असं असलं....
‘…अन् कार धडकली’, ऋषभ पंतनं सांगतिलं अपघात कसा झाला
मुंबई | भारतीय क्रिकेट टीमचा(India Cricket Team) स्टार खेळाडू ऋषभ पंत(Rishabh Pant) याच्या कारचा शुक्रवारी गंभीर अपघात(Car Accident) झाला आहे. रूरकीच्या नरसन सीमेजवळ हा अपघात....
क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीचा गंभीर अपघात; गाडीही जळून खाक
मुंबई | भारत क्रिकेट टीमचा(India Cricket Team) उत्तम खेळाडू ऋषभ पंत(Rishabh Pant) याच्या गाडीचा गंभीर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पंत दिल्लीहून घरी परत....




























